वैजापूर । दीपक बरकसे
सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना आपल्या कामांसाठी किती मोठा त्रास सहन करावा लागतो, याचे विदारक चित्र वैजापूर येथील तहसील कार्यालयाच्या...
Summary
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘येलो अलर्ट’
१५ ते २० ऑक्टोबरदरम्यान दिवाळीच्या काळातही वादळी पावसाची शक्यता
रत्नागिरीत उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची...
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या भीषण प्रकोपात होरपळून निघाला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या महाप्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान केवळ आकड्यांमध्ये...
आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने वैजापूर तालुक्यात अक्षरशः प्रलय घडवला आहे. सलग २४ तासांहून अधिक काळ झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) संपूर्ण तालुक्यात नदी-नाले ओसंडून वाहत...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून, सामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विशेषतः अहिल्यानगर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि बीड...
अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यातून परतीचा प्रवास सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढले आहे. विशेषतः मराठवाड्यात या परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे....
वैजापूर । दीपक बरकसे
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला अचानक भेट देऊन, शेतकऱ्यांच्या...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या...
वैजापूर । दीपक बरकसे
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः शुक्रवारी (दि.१९) रोजी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील वीरगाव...
परतीच्या वाटेवर असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) आणि थंडीच्या आगमनाचे संकेत देणारी वाऱ्यांतील गारठा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राज्यात अनुभवल्या जात आहेत. एकीकडे...
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांप्रमाणेच बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण...
Summary :
गणेशोत्सव संपताच राज्यात पुन्हा पावसाची जोरदार एंट्री होणार आहे.
हवामान विभागाने ७ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांना ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे.
कोकण, घाटमाथे आणि...
Summary :
गणेशोत्सवाच्या उत्साहावर पावसाचे सावट
नागरिकांनी घ्यावी काळजी
शेतकऱ्यांची चिंता वाढली
गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) तोंडावर राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने...
Summary :
२७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंब शोकसागरात
शेतीतील विद्युत उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शेतात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह...
Summary :
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा कहर
मराठवाड्यात पावसाचा जोर
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची हजेरी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी...
Summary :
अमेरिकन अहवाल आणि देशांतर्गत साठ्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन दरात उसळी.
आंतरराष्ट्रीय बाजारात ५% वाढ; देशांतर्गत दरांनाही आधार.
कमी पेरणी व घटलेला साठा शेतकऱ्यांसाठी संधी व आव्हान...
भारताच्या ग्रामीण भागात शेती हा जीवनाचा आधार आहे. ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे हात-पाय, त्यांचा विश्वासू साथीदार. पण केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत आकाश अंशत: ढगाळ असलं तरी पावसाने...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाने जोर धरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील मराठवाडा आणि...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपली असून, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यभरात विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून, हवामान विभागाने...
वैजापूर । दीपक बरकसे
सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना आपल्या कामांसाठी किती मोठा त्रास सहन करावा लागतो, याचे विदारक चित्र वैजापूर येथील तहसील कार्यालयाच्या...
Summary
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘येलो अलर्ट’
१५ ते २० ऑक्टोबरदरम्यान दिवाळीच्या काळातही वादळी पावसाची शक्यता
रत्नागिरीत उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची...
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या भीषण प्रकोपात होरपळून निघाला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या महाप्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान केवळ आकड्यांमध्ये...
आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने वैजापूर तालुक्यात अक्षरशः प्रलय घडवला आहे. सलग २४ तासांहून अधिक काळ झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) संपूर्ण तालुक्यात नदी-नाले ओसंडून वाहत...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून, सामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विशेषतः अहिल्यानगर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि बीड...
अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यातून परतीचा प्रवास सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढले आहे. विशेषतः मराठवाड्यात या परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे....
वैजापूर । दीपक बरकसे
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला अचानक भेट देऊन, शेतकऱ्यांच्या...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या...
वैजापूर । दीपक बरकसे
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः शुक्रवारी (दि.१९) रोजी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील वीरगाव...
परतीच्या वाटेवर असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) आणि थंडीच्या आगमनाचे संकेत देणारी वाऱ्यांतील गारठा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राज्यात अनुभवल्या जात आहेत. एकीकडे...
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांप्रमाणेच बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण...
Summary :
गणेशोत्सव संपताच राज्यात पुन्हा पावसाची जोरदार एंट्री होणार आहे.
हवामान विभागाने ७ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांना ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे.
कोकण, घाटमाथे आणि...
Summary :
गणेशोत्सवाच्या उत्साहावर पावसाचे सावट
नागरिकांनी घ्यावी काळजी
शेतकऱ्यांची चिंता वाढली
गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) तोंडावर राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने...
Summary :
२७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंब शोकसागरात
शेतीतील विद्युत उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शेतात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह...
Summary :
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा कहर
मराठवाड्यात पावसाचा जोर
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची हजेरी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी...
Summary :
अमेरिकन अहवाल आणि देशांतर्गत साठ्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन दरात उसळी.
आंतरराष्ट्रीय बाजारात ५% वाढ; देशांतर्गत दरांनाही आधार.
कमी पेरणी व घटलेला साठा शेतकऱ्यांसाठी संधी व आव्हान...
भारताच्या ग्रामीण भागात शेती हा जीवनाचा आधार आहे. ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे हात-पाय, त्यांचा विश्वासू साथीदार. पण केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत आकाश अंशत: ढगाळ असलं तरी पावसाने...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाने जोर धरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील मराठवाडा आणि...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपली असून, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यभरात विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून, हवामान विभागाने...
गेल्या दोन-तीन वर्षांत पीक विमा योजनेतून विमा कंपन्यांनी तब्बल 10 हजार कोटी रुपये कमावल्याची धक्कादायक माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत उघड केली....
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर व गंगापूर मतदारसंघात अतिशय कमी पावसामुळे निर्माण झालेल्या जलसंकटावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वैजापूरचे आमदार...
महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही भागांत पावसाने उसंत घेतली असली, तरी आता हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार...
राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी जोरदार पावसासाठी अजूनही संपूर्ण महाराष्ट्र प्रतीक्षेत आहे. मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला असून,...
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी आहे. राज्यातील घरगुती वीजदरात लवकरच मोठी कपात होणार आहे (Maharashtra electricity bill cut). मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:...
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu hunger strike) हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे गेल्या ४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी (Farmers'...
वैजापूर | दीपक बरकसे
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने मंगळवारी (१० जून) वैजापूर तालुक्यातील खंडाळा, लोणी खुर्द आणि शिऊर येथील कृषी सेवा...
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मोठी दुर्घटना घडली. शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळून भीषण आग (Onion storage...
वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव शिवारात बुधवारी दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्यामुळे ३५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अमोल अशोक...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय...
नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व (Monsoon 2025) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीत पुरेशी ओल निर्माण...
राज्यभरातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून (Monsoon 2025 Maharashtra) नेहमीपेक्षा तब्बल १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान...
देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक आणि सुखावह बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे की, मान्सून (Monsoon 2025) आज(२५ मे)...
राज्यात कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाचं सावट भेडसावत आहे. हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे....
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, २०२५ साली नैऋत्य मान्सून (monsoon 2025 update) २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून...
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील पुरणगाव शिवारात एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या विहिरीतील विद्युत मोटार चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता,...
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील चांडगाव शिवारात गुरुवारी सकाळी एका शेतात अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल १५० क्विंटलहून अधिक मका जळून...
राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच आता हवामानात बदल घडून येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाला पोषक स्थिती तयार होत असून, हवामान विभागाने (IMD)...
देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. हवामान विभाग (IMD) पावसाचा अंदाज जाहीर करत असते, या वर्षीच्या...
वैजापूर । दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पावसासोबत वादळी वारे आणि काही ठिकाणी...
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन संकट निर्माण झाले आहे. वातावरणीय बदल आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाश्यांची संख्या घटत चालली आहे. परिणामी, कांद्याच्या बीज उत्पादनासाठी...
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यातच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र, अखेर केंद्र...
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर शहरालगत असलेल्या कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी मनमानी दर लावून कांदा खरेदी केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २१) सकाळी जोरदार आंदोलन...
दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्राने (APEC weather prediction) यंदाच्या मान्सूनसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता...
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील कांगोनी शिवारात महावितरणच्या तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी साडे आठच्या...
सध्या महागाईने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. इंधन दरवाढ, भाजीपाला आणि फळांच्या किंमतीतील वाढ यामुळे आधीच आर्थिक ताण वाढला आहे....
शेतकऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पडलेले पीकांचे भाव. मात्र आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
सायबर...
पिकांचा पेरा केल्यापासून उत्पादनवाढीची स्वप्न बघायची आणि कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर काही घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण...
वैजापूर । दिपक बरकसे
छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे नदीपात्रातील काम पूर्ण झाले असले तरी, अधिग्रहणाच्या मुद्यावरून उर्वरित काम प्रलंबित आहे....
वैजापूर । दिपक बरकसे
शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे घडली आहे (Farmer Accident News). शुक्रवार सकाळी अंदाजे पावणे आठ...
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी (Vaijapur farmers) नांदूर मधमेश्वर कालव्याच्या (Nandur Madhameshwar canal) पाण्याचा मोठा आधार आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी (water...
वैजापूर । दिपक बरकसे
नेवासा, श्रीरामपूर, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंचगंगा शुगर साखर कारखाना (Panchganga Sugar Factory) येत्या १० एप्रिलपर्यंत गाळप...
आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या...
दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटातून शेतकरी जात आहेत. शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लागवड...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. किमान तापमान वाढण्यास सुरूवात झाली होती पण आता पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे....
वैजापूर । Vaijapur
शेतातून चोरी गेलेल्या ७० हजार रुपये किमतीच्या तुरीचा पोलिसांनी छडा लावण्यात यश आले आहे. वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारातील अनिल वाणी व सुनील...
महाराष्ट्र सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया भरुन सहभागी होता येत होते. मात्र राज्यातील काही...
वैजापूर । दिपक बरकसे
कांदा व्यापाऱ्याने फसवणूक केलेल्या त्या शेतकऱ्यांना ठरल्यानुसार आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४० टक्के रक्कम वाटपाला बाजार समिती प्रशासनाने शनिवारी...
गेल्या आठवड्यात नवीन लाल कांद्याच्या दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. आता बांगलादेशामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघणार असल्याने तेथील कांदा...
नाशिक । Nashik
शेतीचे सरंक्षण करणे हे आपले प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देवून पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अश्या...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्राने...
कांदा प्रत्येकाच्या घरात रोज लागणारा पदार्थ आहे. हा कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो, कधी ग्राहकांच्या डोळ्यात आश्रू आणतो. कांद्याला हा शेतकऱ्यांसाठी सट्टा म्हटला जातो. आता...
वैजापूर । Vaijapur
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दोन कोटी रुपयांना गंडा घातल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द न पाळल्याने...
वैजापूर । Vaijapur
कधी दुष्काळ, तर अवकाळीच्या तडाख्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिक चोरीचं नवं संकट उभं राहिलं आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं...
सरत्या वर्षात चांगला झालेला चांगला पाऊस आणि विक्रमी उत्पादनामुळे शेती क्षेत्रासाठी २०२५ वर्ष आशादायक ठरण्याची चिन्हे आहेत. पाच वर्षानंतर यंदा पुन्हा एकदा कांद्याला चांगला...
महाराष्ट्रात पुन्हा गुलाबी थंडी गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. अनेक भागांमध्ये तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. मध्य महाराष्ट्रासह...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन वर्षानिमत्त मोठं गिफ्ट दिलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्यांना...
कांद्याचे दर घसरत असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यातच कांद्यांचे गडगडलेल्या दरामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या रोषाला सोमवारी रात्री नवनिर्वाचित मत्स्य व्यवसायमंत्री...
कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल...
कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केल्याने ई-केवायसी न केलेले पैठण तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
तालुक्यात सन 2023 मध्ये नुकसान झालेल्या...
गेल्या काही दिवसांपासून असलेली कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना फायद्याची ठरत असून थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे. यंदाच्या हंगामातील गहू, हरभरा या पिकांना...